ती नाही म्हणाली.. म्हणून
त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला
पण त्याचा हा निर्णय
त्याच्या अंगावर चांगलाच बेतला
घरात कोणी नसताना त्याने
गळफास लावण्याचा प्रयत्न केला
मरण राहिल बाजूला
आणि तो फ्यान सकट खाली आला
आणि काय सांगू ?
घरातले यायच्या अगोदर त्याने
पटापट सगले आवरून घेतले
दुःख राहिले बाजूला कारण.....
मानेच्या दुखान्यनेच त्याला सावरून घेतले
दुखारया मानेला  आता तो
पट्टा लावून बसतो
आणि कशी जिरली आपली
म्हणून गालातल्या गालात हसतो..... :-)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top