कॉलेज ला कधी जायचं नसतं


गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं


बोललच तर प्रेमात पाडायच नसतं
...
पडलच तर घाबरून पलायच नसतं



आणि पलायच असेलच तर ...
 
तिलाही सोबत न्यायच असतं !!! :)





टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top