आयुष्याच्या ह्या वाटेवरती
असच जगायाच असत
रडु कितीही आलं तरी
नेहमी हसायच असत....
ह्रुदयाच्या खेळात आपण
कधीच गुंतायच नसत
कारण बाहेर पडण त्यातुन
हे कधीच सोप नसत.....

थोडे दिवस थांबायचे,नंतर सोडायचे
हे तीच नेहमीचच असत
कारण आपल्या हळव्या मनापेक्षा
तीच लक्ष पैश्यातच असत....

दिवस रात्र क्षणोक्षणी
आपल मन तीच्यातच असत
मात्र आता समोर आलो तरी
तिच लक्ष आपल्याकडे नसत....

आता ती पहाणार नाही
कारण तिच्यासंगे कुणी दुसर असत
पण फक्त पैसासंपेपर्यंत आहे ती
हे त्या बिचाराल्याही माहीत नसत....

पण आता ती तुमच्याकडे पहातेय
तीच मन तुमच्यावर जडतयं
तुमच्यासाठीच जगते आहे ती
कारण तीला खर प्रेम कळतय....



ह्रुदयातल्याच वेदना खरया
बाकी सारे काही खोटे असतं
आता तीलाही कळले आहे
पैश्याने सारे काही होत नसत.....

आता ती फक्त तुमची आहे
बाकी सारे जग जळत असत
आता खरे सूखी आहात तुम्ही
जगाशी तुम्हाला काही घेण नसत....

म्हणुन सांगतो मिंत्रानो
प्रेम एकदा तरी करायच असत
प्रेमासारख्या सुंदर गोष्टीत
पैश्याला काही महत्व नसत....

एकदा दोनदा पडल्यावरही
पुन्हा पुन्हा उठायचे असत

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top